top of page
ग्रामप्रबोधक
ग्रामीण भाग म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा ! अगदी शहरात वसणाऱ्या पक्क्या शहरवासियाची नाळ कुठेतरी गावाशी जोडलेली असतेच. महाराष्ट्राची खूप मोठी लोकसंख्या अर्थात खूप राहतो आहे. महाराष्ट्राचे येणाऱ्या काळासाठी प्रबोधन करायचे असेल तर ग्रामीण युवा शक्तीला प्रबोधन देण्याची आवश्यकता आहे, हे आम्ही जाणतो!
ग्रामीण भागात फिरताना अनेकविध प्रश्न समोर येतात. ग्रामीण भाग खूप मोठ्या माहितीपासून, साधन संसाधनांपासून वंचित आहे.
यासाठीच ग्रामप्रबोधक ची रचना करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जीवन सुखकर होण्यासाठी महत्वाची अशी जी माहिती प्रत्येक ग्रामस्थाकडे हवी ती ग्रामप्रबोधक मध्ये तुम्हास मिळेल.
अधिक काही हवे असल्यास, प्रबोधकशी खुशाल संपर्क साधा!
bottom of page